प्रत्येकाच्या मनात किती तरी असे विचार असतात जे आपल्या मनात सतत धुमसत असतात काही नुसतेच रुंजी घालतात तर काही नुसतेच हेलकावे खात रहातात … खरं तर ते आपल्या मनात भूंग्या सारखे सतत भुन भुन करत असतात…! जे आपल्याला अस्वस्थ करतात …. तीच अस्वस्थता इथे कवितांच्या रुपात मांडण्याचा प्रयत्न … !!!!
बुधवार, ६ एप्रिल, २०१६
मनूचा मनोरा .....
मनूचा मनोरा आता ढासळतोय ...!
कारण ....
शेजारणीला नव-याचा
मार खाताना
पाहून बायका आता
हसत नाहीत …!
तिच्या जखमांवर उतारा
म्हणून आंबे हळद लावतात
आणि पाठीवर
आधाराचा हात ठेऊन
लढ म्हणतात ….!!
ही तर उत्क्रांती ….
नवा मनोरा उभारायची ….!!!
barobar ....
उत्तर द्याहटवाsudharna hotey haluhalu
Thanks Sadand Borkar...! Nice to see u again on my blog.
हटवाशेजारणीने मार खाण्याचे दिवस आता खूप मागे पडले आहेत. दलित कवी जसे जुन्या वेदनांचे अजूनही नव्याने भांडवल करीत आहेत तसे आपण करू नये.
उत्तर द्याहटवा