प्रत्येकाच्या मनात किती तरी असे विचार असतात जे आपल्या मनात सतत धुमसत असतात काही नुसतेच रुंजी घालतात तर काही नुसतेच हेलकावे खात रहातात … खरं तर ते आपल्या मनात भूंग्या सारखे सतत भुन भुन करत असतात…! जे आपल्याला अस्वस्थ करतात …. तीच अस्वस्थता इथे कवितांच्या रुपात मांडण्याचा प्रयत्न … !!!!
त्या हातावरच्या रेषा कोण वाचेल ……? ज्या रेषाच तिचे प्राक्तन ठरवतील ………!!!!!.kharech aahe samidha striche jiwan tiche asale tari tichya jodidarawarach tiche praktan awalanbun asate.
उत्तर द्याहटवाThanks Manaswi tai....!
हटवात्या हातावरच्या रेषा कोण वाचेल ……?
उत्तर द्याहटवाज्या रेषाच तिचे प्राक्तन ठरवतील ………!!!!!.
Alagad tichya praktnachi nas pakdli aahe tumhi ya antaryat....khoop sundar kavita!
Thanks Aadi ji...!
हटवा